Posts

Showing posts from November, 2018

December - WhatsApp Group Daily n Weekly Test Links

Whatsapp group tests: नमस्कार मित्रानो, आपल्या आजपर्यंत झालेल्या daily quiz च्या लिंक्स नियमितपणे आपल्या ब्लॉगवर update केल्या जातील. आपण कधीही या लिंक्सवरून टेस्ट पुन्हा देऊ शकता आणि जास्तीतजास्त तयारी करण्यास आपल्याला मदत होईल अशी आशा बाळगतो. ज्यांनी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन केला नाही त्यांच्यासाठी लिंक: click here to join Whatsapp group WhatsApp Group 2 Telegram Group 1. प्राचीन भारत प्रश्न संच: https://goo.gl/Y8r34x 2. समाजसेवक प्रश्न संच: https://goo.gl/BBRi9p 3. मार्गदर्शक तत्वे प्रश्न संच: https://goo.gl/6E2La2 4. राज्यघटना प्रश्न संच: https://goo.gl/ELi4Dh 5. मध्ययुगीन भारत: https://goo.gl/YrkQir 6. वीकली रिविजन टेस्ट: https://goo.gl/Y73SRC 7. 6वी भूगोल डेली टेस्ट: https://goo.gl/xvKUEY 8.7वी भूगोल डेली टेस्ट: https://goo.gl/9qQz6U 9. 8वी भूगोल टेस्ट: Click here 10. 9वी भूगोल टेस्ट: Click here 11. 10वी भूगोल टेस्ट: Click here 12. 2 डिसेंबर भूगोल रिविजन टेस्ट: Click here 13. 3 डिसेंबर 8वी इतिहास: Click here 14. 4 डिसेंबर 9वी इतिहास: Click here ...

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

Image
भारताच्या राज्य घटनेची ठळक वैशिष्ट्य  भारताच्या घटनेची महत्वाची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगता येतील:  सर्वात मोठी लिखित घटना लिखित राज्यघटना एक दस्तऐवज स्वरूपात असते एका निश्चित तारखेपासून अमलात येते   अमेरिकेची राज्यघटना पहिली लिखित राज्यघटना आहे ब्रिटनची राज्यघटना लिखित नाही म्हणजेच अलिखित आहे  1949 च्या मूळ राज्यघटनेत एक प्रास्तविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. सध्या भारतीय राज्यघटनेत एक प्रास्ताविका, 25 भाग, 459 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. संघराज्य आणि राज्यांसाठी एकच घटना असल्यामुळे राज्यघटना सर्वात मोठी झाली आहे.  विविध  स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना सुमारे 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून महत्वाच्या तरतुदी घेण्यात आल्या आहेत   घटनेचा संरचनात्मक भाग भारत सरकारचा कायदा 1935 वर आधारित आहे कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, जर्मनी, ई देशांकडून देखील काही कलमे घेण्यात आली आहेत. यामुळेच भारताची घटना 'उसनी घटना', 'ठिगळ्यांचे कार्य', 'पश्चिमेचे अनुकरण' अश्याप्रकारची टीका केली जाते मात्र हि टीका चु...

प्राचीन भारत व जग

प्राचीन भारत व जग हडप्पा संस्कृतीकच्या काळापासून भारताचे इतर देशांशी व्यापारी संबंध होते भारत व पश्चिमेकडील देश:- रोमन साम्राज्याचा स्थापनेनंतर भारत व रोम यांतील व्यापार भरभराटीस आला भारतातून तलम कापड, सुगंधी द्रव्ये, मोती, मौल्यवान खडे व मसाल्याचे पदार्थ रोमला निर्यात केले जात असत भडोच, कल्याण, सोपारा, चौल, कालीकत हि व्यापारी बंदरे होती भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरपर्यंत घेऊन जात असत, त्यांच्या मार्फतच युरोपियाना भारतीय तत्वज्ञान व विज्ञान यांचा परिचय झाला भारत व इतर आशियाई देश:- इ.स. दुसऱ्या शतकापासून पूर्वेकडील व आग्नेयेकडील देशांशी भारताचा घनिष्ट संबंध आला भारतीय संस्कृतीचा म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांवर प्रभाव आपल्याला दिसून येतो श्रीलंकेस सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा याना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठविले श्रीलंकेतील सिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव दिसतो श्रीलंकेत लिहिलेले 'दिपवंश' व 'महावंश' बौद्ध ग्रंथ भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधांच...

भारत: सांस्कृतिक

भारत: सांस्कृतिक इ.स.पू. 300 ते इ.स. 800 या कालखंडातील घडामोडींचा आढावा आपण आता घेणार आहोत भाषा व साहित्य:- संस्कृत व प्रादेशिक भाषांमधून विपुल साहित्य निर्मिती अश्वघोष या कवीने 'बुद्धीचारित' हे प्रसिद्ध काव्य लिहिले भासांचे 'स्वप्नवासवदत्त' प्रसिद्ध नाटक मनुस्मृती  पतंजलीचे 'महाभाष्य'  भरतमुनींचे 'नाट्यशास्त्र'  'तीपिटक' हे बौद्ध धर्मग्रंथ व 'आगम' हे जैन ग्रंथांची निर्मिती महाभारत व रामायण भगवदगीता हा महाभारताचाच भाग आहे-- भक्ती हा आत्मोद्धाराचा मार्ग आहे आणि तो सर्वांसाठी खुला आहे कालिदास -- शाकुंतल(नाटक) व मेघदूत(काव्य) लिहिले विशाखादत्त-- मुद्रराक्षस(नाटक) शुद्रक-- मृच्छकटिक(नाटक) बाणभट्ट-- हर्षचरित्र (ग्रंथ) विष्णू शर्मा-- पंचतंत्र वैद्यकशास्त्र:- चरक-- चरकसंहिता-- चिकित्सा व औषधशास्त्र सुश्रुत-- सुश्रुतसंहिता-- शस्त्रक्रियेची माहिती वागभटने-- रोगांची लक्षणे, उपचार विषयांवर चर्चा सिद्ध नागार्जुन-- रसरत्नाकर-- विविध रसायने, शुद्ध धातू तसेच रासायनिक प्रक्रिया यांची माहिती दिली गणित व खगोलशास्त्र:- ...

दक्षिणेकडील प्राचीन राज्ये

दक्षिणेकडील प्राचीन राज्य सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव राजसत्ता दक्षिणेत होत्या सातवाहन:- इ.स.पू. पहिल्या शतकात उदय झाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशात राज्य विस्तार राजधानी- प्रतिष्ठान (आजचे पैठण) गौतमीपुत्र सातकर्णी हा एक कर्तबगार राजा होता. नाशिकच्या लेण्यांतील एका शिलालेखात त्याचा उल्लेख "त्रिसमुद्रतोयपीतवाहन" म्हणजे 'ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत'  जुन्नरजवळील नाणेघाट व्यापारीदृष्टने महत्वाचा -- तेथील एका गुहेत नागणिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे पैठण, तेर आणि भोकरदन येथील बाजारपेठांतुन रोमपर्यंत माल जात होता भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी लेण्यांची निर्मिती याच काळात झाली 'हाल' या सातवाहन राजाने 'गाथा सप्तशती' हा माहाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यग्रंथ रचला वाकाटक:- इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात विदर्भात उदय संस्थापक-- विंध्यशक्ती मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत राज्य विस्तार पहिला प्रवरसेन हा प्रसिद्ध राजा 'हरिषेण' हा वाकाटकांचा शेवटचा ...

उत्तरेकडील प्राचीन राज्ये

उत्तरेकडील प्राचीन राज्ये उत्तर भारतात अनेक राजघराणी उदयास आली इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन सम्राट अशोकाच्याया मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरु  शेवटचा मौर्य राजा ब्रिहद्रथचा पराभव त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने केला इंडो-ग्रीक सत्ता:- भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य मिनँडर राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आपणास आढळतो मिनँडरचे राज्य हिंदुकुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंड पर्यंत त्याने नागसेन या भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर प्रश्नोत्तरे स्वरूपी चर्चा केली यातून "मिलिंद पन्हो" म्हणजे मिलिंदचे प्रश्न ग्रंथाची निर्मिती झाली इंडो-ग्रीकानंतर वायव्य भागात शक-पहलव या मध्य आशियातील टोळ्यांनी स्वाऱ्या करून छोटी राज्ये स्थापन केली कुशाण राजसत्ता:- शक- पहलवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात "कुशाण" भारतात आले सम्राट कनिष्क हा कुशानांचा प्रसिद्ध राजा होता त्याचे राज्य काबुलपासून वाराणसीपर्यंत होते त्याने सोन्याची व तांब्याची नाणी निर्माण केली नाण्यावर एका बाजूस कनिष्कची प्रतिमा आणि बाजूला "शाओ नाणो शाओ कनेष्की...

मौर्य कालीन भारत

मौर्य कालीन भारत भारतीय इतिहासातील महत्वाचा कालखंड भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण  सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपापल्या ताब्यातील प्रदेशात स्वतंत्र राज्यांची घोषणा केली त्या प्रदेशातील भारतीय राजांना एकत्र करून चंद्रगुप्त मौर्याने भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली चंद्रगुप्त मौर्य:- मौर्य साम्राज्याचा संस्थापक मध्य प्रदेशातील अवंती व पश्चिमेकडील सौराष्ट्र पर्यंत सत्ता राजधानी - पाटलीपुत्र बॅबिलोनचा ग्रीक राजा सेलुकस निकेटर याचा त्याने पराभव केला त्यामुळे काबुल, हेरत, कंदहार, हे प्रदेश मौर्य साम्राज्यात आले सेलुकस निकेटरने मेगॅस्थनिस हा राजदूत त्याच्या दरबारी पाठविला मेगॅस्थनिस ने भारतातील परिस्थितीचे वर्णन त्याच्या "इंडिका" या ग्रंथात केले आहे चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला, त्याने जैन धर्माचा स्वीकार केला, तो म्हैसूरजवळील श्रावनबेलगोळ येथे जाऊन राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा बिंदूसार हा राजा झाला सम्राट अशोक:- इ.स.पू. 273 च्या सुमारास म...

महाजनपदे

Image
महाजनपदे इ.स.पू. 6 व्या शतकाच्या सुरवातीस उत्तर भारतात अनेक राज्ये होती, त्यांना जनपदे किंवा महाजनपदे असे म्हणत त्यापैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध येथे राजेशाही  तर वज्जी, मल्ल, कुरु, पांचाल, शाक्य येथे गणराज्य  होते या गणराज्यांत जेष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे राज्यातील सर्वोच्च अधिकार यांच्याकडे असत तर प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे कोसल:- हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ व उत्तर प्रदेशाच्या भागांत राजधानी साकेत   प्रसिद्ध नगरे- श्रावस्ती, कुशावती प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा  वत्स:- अलाहाबाद जवळील कौशम्बी  हि राजधानी उदयन   हा पराक्रमी राजा तलम कापडाची प्रसिद्ध बाजारपेठ अवंती:- मध्य प्रदेशातील उज्जैन हि राजधानी   प्रद्योत  हा एक महत्वाचा राजा होता मगधने अवंती राज्य जिंकून घेतले  मगध:-  बिहारच्या परिसरातील गंगा आणि शोण नदीच्या खोऱ्यात विस्तार झाला बिम्बिसारच्या काळात मगधचा विस्तार होण्यास सुरुवात झाली. त्याने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसळ हि रा...