महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

                                          विठ्ठल रामजी शिंदे


    • जन्म:- २३ एप्रिल १८७३ - कर्नाटकात जामखिंडी येथे
    • आईचे नाव:- यमुनाबाई
    • १८९१ - मॅट्रीक उत्तीर्ण
    • १८९३-९४ - फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे शिक्षण
    • जेम्स मिल व लॉर्ड मेकॉले यांचे साहित्य पुणे येथे वाचण्यात आल्यामुळे ते नास्तिकवादाकडे ओढले गेले.
    • १८९८ - BA --- १८९९ - LLB साठी मुंबईला गेले.
    • १८९८ - पुणे येथे प्रार्थना समाजातील न्या.रानडे व भांडारकरांच्या सहवासात आले. - प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून कर्नाटक, ओडिशा, बेंगाल, बिहार, मद्रास येथे प्रचार केला. 
    • १९०१-०३ - पाली भाषा व बौध्द धर्माच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले.
    • सप्टेंबर १९०३ - अमस्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म या निबंध वाचला.
    • १८ ऑक्टोबर १९०६ - मुंबई येथे एल्फिन्स्टन रोडवर - डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून नंतर तेथेच शाळा स्थापन केली.
    • १९०८ - पुणे येथे मिशनची शाखा -- २३ शाळा + ५ वस्तीगृहे 
    • १८ ऑक्टोबर १९०९ - मिशनचा तिसरा वर्धापन दिन -- मुंबई येथे टाउन हॉलमध्ये -- बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, न्या. चंदावरकर, गोपालकृष्ण गोखले उपस्थित -- सयाजीराव यांनी मिशनला २००० रुपये देणगी दिली.
    • १९१० - देवदासी प्रथेवर समाज प्रबोधन केले.
    • १९१७ - INC -- लखनौ अधिवेशनात -- अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास केला.
    • १९१८ - मुंबई येथे - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद -- सयाजीराव गायकवाड अध्यक्ष -- बॅ. जयकर यांनी असा ठराव मांडला की, निकृष्ट वर्गावर लादलेली अस्पृश्यता तत्काळ काढून टाकावी.
    • २५ डिसेंबर १९२० - महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली. - मोतिलाल नेहरू, सरदार पटेल, सरोजिनी नायडू हजर होते.
    • १९२० - असहकार चळवळीत सहभागी - ६ महिने येरवडा तुरुंगात बंदी - 'माझी आठवण व अनुभव' हा ग्रंथ लिहिला.
    • १९२२ - अहिल्याश्रामाची स्थापना केली.
    • १९२३ - मिशनच्या कार्यातून मुक्त झाले.
    • १९२३ - ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून दक्षिण भारतात
    • १९२४ - वायकोम येथे वि.रा.शिंदे -- मंदिर सत्याग्रह केला
    • २ जानेवारी १९४४ - मृत्यू.             
                 #BharatStudyForum
                 #bharatstudyforum

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये