डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- जन्म:- १४ एप्रिल १८९१ -- MP मध्ये महु या गावी
- मूळ गाव:- आंबवडे ता. दापोली. जि.रत्नागिरी
- मूळ आडनाव:- सकपाळ
- आईचे नाव:- भीमाबाई
- ३१ जानेवारी १९२० - मूकनायक (पाक्षिक)
- २१ व २२ मार्च १९२० - माणगाव - दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद - शाहू महाराज प्रमुख पाहुणे तर आंबेकर अध्यक्ष
- जून १९२० - नागपूर - अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद - अध्यक्ष शाहू महाराज - आंबेडकर प्रमुख पाहुणे.
- फेब्रुवारी १९२२ - दिल्ली - अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद - अध्यक्ष शाहू महाराज - 'डॉ. अम्बेकारांचा आदर्श समोर ठेवा, त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा'.
- डिसेंबर १९२३ - पुणे - मुंबई इलाखा अस्पृश्यता परिषद
- ९ मार्च १९२४ - दामोदर ठाकरसी सभागृह परळ, मुंबई येथे सभा - या सभेतील ठरावानुसार ३० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन - कार्यकारी अध्यक्ष डॉ.आंबेडकर, सर चिमणलाल हरीलाल सेटलवाड, उपाध्यक्ष मेयर निसीम
- १९२५ - बहिष्कृत हितकारिणी सभेने सोलापूर येथे पहिली वसतिगृह
- ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत भारत
- ४ सप्टेंबर १९२७ - समाज समता संघ व जून १९२६ मध्ये दलित वर्ग संस्था स्थापन
- ३ मार्च १९२७ - समता सैनिक दल स्थापन.
- २० मार्च १९२७ - महाड सत्याग्रह
- २५ डिसेंबर १९२७ - मनुस्मृतीचे दहन
- १५ फेब्रुवारी १९२८ - अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह
- २९ जून १९२८ - समता (पाक्षिक)
- १३ ऑक्टोबर १९२९ - पुणे - पर्वती मंदिर सत्याग्रह
- २४ नोव्हेंबर १९३० - जनता (पाक्षिक) -- ३१ ऑक्टोबर १९३१ -- साप्ताहिकामध्ये देवराम नाईक संपादक -- ४ फेब्रुवारी १९५६ -- नामकरण 'प्रबुद्ध भारत'
- गोलमेज परिषद -- १९३०-३१-३२
- १६ ऑगस्ट १९३२ - मॅक्डोनाल्ड - जातीय निवडा प्रसिद्ध
- २५ सप्टेंबर १९३२ - पुणे करार
- १३ ऑक्टोबर १९३५ - येवला येथे सभा -- धर्मांतराची घोषणा
- बी. एस. व्यंकटराव - प्रती आंबेडकर/ दक्खनचे आंबेडकर/ हैद्राबादी आंबेडकर
- १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्ष -- जनता हे मुखपत्र
- भायखळा-परळ या राखीव जागेवर मुंबई कायदे मंडळात निवडून गेले.
- १७ सप्टेंबर १९३७ - खोती पद्धती व महार वतन नष्ट करण्याबाबतचे विधेयक मुंबई कायदे मंडळात मांडले.
- १९४२ - स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित केला.
- १८ व १९ जुलै १९४२ -- नागपूर येथे -- ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस पॉलिटीकल कौन्फेरंस आयोजित केली. -- अखिल भारतीय शेड्युल कास्टस फेडरेशन स्थापन
- १९४२ - ब्रिटीश मंत्री मंडळात मजूर मंत्री.
- ८ जुलै १९४५ - मुबई येथे पीपल्स एजुकेशन सोसायटीची स्थापना केली.
- २० जून १९४६ - वडाळा येथे सिद्धार्थ कला महाविद्यालय
- १९ जून १९५० - औरंगाबाद येथे P.E.S. कॉलेज - ऑक्टोबर १९५५ -- कॉलेजचे नामांतर करून 'मिलींद महाविद्यालय'
- १४ ऑक्टोबर १९५६ - नागपूर येथे आपल्या अनुयायांसमवेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
- मृत्यू:- ६ डिसेंबर १९५६
#BharatStudyForum
#bharatstudyforum
#bharatstudyforum
Comments
Post a Comment