डॉ.बाबासाहेब आंबेडकर

                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर


    • जन्म:- १४ एप्रिल १८९१ -- MP मध्ये महु या गावी
    • मूळ गाव:- आंबवडे ता. दापोली. जि.रत्नागिरी
    • मूळ आडनाव:- सकपाळ
    • आईचे नाव:- भीमाबाई
    • ३१ जानेवारी १९२० - मूकनायक (पाक्षिक)
    • २१ व २२ मार्च १९२० - माणगाव - दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद - शाहू महाराज प्रमुख पाहुणे तर आंबेकर अध्यक्ष
    • जून १९२० - नागपूर - अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद - अध्यक्ष शाहू महाराज - आंबेडकर प्रमुख पाहुणे.
    • फेब्रुवारी १९२२ - दिल्ली - अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद - अध्यक्ष शाहू महाराज - 'डॉ. अम्बेकारांचा आदर्श समोर ठेवा, त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा'.
    • डिसेंबर १९२३ - पुणे - मुंबई इलाखा अस्पृश्यता परिषद    
    • ९ मार्च १९२४ - दामोदर ठाकरसी सभागृह परळ, मुंबई येथे सभा - या सभेतील ठरावानुसार ३० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन - कार्यकारी अध्यक्ष डॉ.आंबेडकर, सर चिमणलाल हरीलाल सेटलवाड, उपाध्यक्ष मेयर निसीम
    • १९२५ - बहिष्कृत हितकारिणी सभेने सोलापूर येथे पहिली वसतिगृह
    • ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत भारत
    • ४ सप्टेंबर १९२७ - समाज समता संघ व जून १९२६ मध्ये दलित वर्ग संस्था स्थापन
    • ३ मार्च १९२७ - समता सैनिक दल स्थापन. 
    • २० मार्च १९२७ - महाड सत्याग्रह
    • २५ डिसेंबर १९२७ - मनुस्मृतीचे दहन
    • १५ फेब्रुवारी १९२८ - अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह
    • २९ जून १९२८ - समता (पाक्षिक)
    • १३ ऑक्टोबर १९२९ - पुणे - पर्वती मंदिर सत्याग्रह
    • २४ नोव्हेंबर १९३० - जनता (पाक्षिक) -- ३१ ऑक्टोबर १९३१ -- साप्ताहिकामध्ये देवराम नाईक संपादक -- ४ फेब्रुवारी १९५६ -- नामकरण 'प्रबुद्ध भारत' 
    • गोलमेज परिषद -- १९३०-३१-३२
    • १६ ऑगस्ट १९३२ - मॅक्डोनाल्ड - जातीय निवडा प्रसिद्ध
    • २५ सप्टेंबर १९३२ - पुणे करार
    • १३ ऑक्टोबर १९३५ - येवला येथे सभा -- धर्मांतराची घोषणा
    • बी. एस. व्यंकटराव - प्रती आंबेडकर/ दक्खनचे आंबेडकर/ हैद्राबादी आंबेडकर
    • १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्ष -- जनता हे मुखपत्र
    • भायखळा-परळ या राखीव जागेवर मुंबई कायदे मंडळात निवडून गेले.
    • १७ सप्टेंबर १९३७ - खोती पद्धती व महार वतन नष्ट करण्याबाबतचे विधेयक मुंबई कायदे मंडळात मांडले.
    • १९४२ - स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित केला.
    • १८ व १९ जुलै १९४२ -- नागपूर येथे -- ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस पॉलिटीकल कौन्फेरंस आयोजित केली. -- अखिल भारतीय शेड्युल कास्टस फेडरेशन स्थापन
    • १९४२ - ब्रिटीश मंत्री मंडळात मजूर मंत्री.
    • ८ जुलै १९४५ - मुबई येथे पीपल्स एजुकेशन सोसायटीची स्थापना केली.
    • २० जून १९४६ - वडाळा येथे सिद्धार्थ कला महाविद्यालय  
    • १९ जून १९५० - औरंगाबाद येथे P.E.S. कॉलेज - ऑक्टोबर १९५५ -- कॉलेजचे नामांतर करून 'मिलींद महाविद्यालय'   
    • १४ ऑक्टोबर १९५६ - नागपूर येथे आपल्या अनुयायांसमवेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
    • मृत्यू:- ६ डिसेंबर १९५६    
                
           #BharatStudyForum
           #bharatstudyforum

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये