राजर्षी शाहू महाराज

                       राजर्षी शाहू महाराज


    • जन्म:- २६ जून १८७४ -- कागल येथे
    • आईचे नाव:- राधाबाई
    • मूळ नाव:- यशवंत जयसिंगराव घाटगे 
    • कोल्हापूरचे राजे शिवाजी VI यांना अपत्य नव्हते. -- २५ डिसेंबर १८८३ रोजी अहमदनगर येथील किल्ल्यात इंग्रजांच्या कैदेत असताना मरण पावले. -- त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले  
    • १८८५-८९ - राजकोट येथे महाविद्यालयीन शिक्षण
    • १८९०-९४ - धारवाड येथे शिक्षण
    • १ एप्रिल १८९१ - लक्ष्मीबाई सोबत विवाह
    • २ एप्रिल १८९४ - कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली.
    • १८९५ - शाहूपुरी येथे व्यापार पेठ सुरु केली.
    • ऑक्टोबर १८९९ - वेदोक्त प्रकरण
    • १९०२ - मागास लोकांसाठी ५०% आरक्षण
    • १९०६ - शाहू छत्रपती स्पिनिंग व विव्हिंग मिल ची स्थापना
    • १९०७ - कोल्हापूर - अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी मिस. क्लार्क होस्टेल तर मराठा               विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बोर्डिंगची स्थापना केली.
    • १९०७ - सहकारी तत्त्वांवर कापड गिरणी
    • १९०८ - दाजीपुरजवळ नदीवर धरण बांधून - तलावास लक्ष्मीबाई तलाव नाव दिले.
    • ११ जानेवारी १९११ - परसराम घोसरवाड इनामदार यांच्या अध्यक्षतेत सत्यशोधक           समाजाची स्थापना 
    • १९१३ - सत्यशोधक समाज शाळा सुरु केली.
    • १९१६ - सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला.
    • स्त्री शिक्षणासाठी त्यांनी - मिस.लिट यांच्या जागी रखमाबाई केळवकर यांना               शिक्षणाधिकारी नियुक्त केले.  
    • १९१७ - डॉ. कुर्तकोटी यांना महाराजांनी करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून नियुक्त           केले.
    • १९१७ - विधवा विवाह कायदा केला.
    • १९१८ - कोल्हापूर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली. - कर्नल वूडहाउस             नावाचे अनाथालय सुरु केले.
    • १९१८ - कुलकर्णी वतने नष्ट केली.
    • १९१८ - महार, मांग, रामोशी, बेरड यांची हजेरी पद्धत बंद.
    • १९१९ - प्रौढ व मागासलेल्या स्त्रियांसाठी -- शिक्षणासाठी मोफत राहण्या-जेवण्याची         व्यवस्था केली.
    • १९१९ - आंतर जातीय विवाह कायदा केला.
    • १९१९ - क्रूर वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा केला.
    • १९२० - अनौरस संततीस पित्याच्या संपत्तीत वारसा हक्क दिला.
    • २२ मार्च १९२० - माणगाव जि. कोल्हापूर येथे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे             पहिले अधिवेशन भरले, डॉ. आंबेडकर या परिषदेचे अध्यक्ष होते तर शाहू           महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    • १९२० अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद - नागपूर येथे पार पडली.-         शाहू महाराज अध्यक्ष तर डॉ. आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    • १९२१ - महार वतने खालसा केली.
    • लष्करी शिक्षणासाठी इन्फट्री स्कूल
    • सत्यशोधक हॉटेल -- गंगाराम कांबळे यांना सुरु करून दिले. 
    • १९२० - क्षात्रजगद्गुरू पीठाची स्थापना
    • जुलै १९२० - मराठा पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी वेदिक विद्यालय        सुरु केले.
    • ११ नोव्हेंबर १९२० - पाटगाव येथे मौनिबुवा महाराजाच्या मठात सदाशिव पाटील          यांना क्षात्रजगद्गुरू पदी नियुक्त केले
    • ६ मे १९२२ - रोजी मृत्यू.      
                   #BharatStudyForum
                   #bharatstudyforum

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये