महादेव गोविंद रानडे
महादेव गोविंद रानडे
- जन्म:- १८ जानेवारी १८४२ -- नाशिक जिल्ह्यात निफाड येथे
- १८६२ - एल्फिन्स्टन महाविद्यालय मध्ये BA -- इतिहास व अर्थशास्त्र विषयात
- १८६२ - इंदुप्रकाशच्या इंग्रजी आवृत्तीतून समाजसुधारणेवर भर
- १८६५ - MA --१८६६ -- LLB
- १८६७ - प्रार्थनासमाज स्थापनेत पुढाकार
- १८६९ - पुणे येथे विधवा विवाह घडवून आणला
- १८६८ - एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक
- १८७० - सार्वजनिक सभा स्थापन -- स्वदेशीचा पुरस्कार
- १८७१ - अॅडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण
- १८७३ - पत्नी सखुबाईच्या मृत्यूनंतर ११ वर्षांच्या रमाबाई यांच्याशी विवाह
- १८७३ - पुणे येथे सभा - देशांतरास जाणाऱ्या लोकांना प्रायश्चित घेण्याचे बंधन असू नये असे पत्रक काढले.
- १८७४ - सार्वजनिक सभेमार्फत - इंग्लंडला अर्ज - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी - ब्रिटीश संसदेत भारताचे प्रतिनिधी असावेत अशी मागणी
- १८७९ - कनिष्ट न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- १८८२ - फिमेल हायस्कूल पुणे ची स्थापना करण्यात पुढाकार
- १८८४ - अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश करावा असा मुंबई विद्यापीठात ठराव - सिनेटच्या बैठकीत ठराव नामंजूर - १८९८ पुन्हा प्रयत्न
- मराठी ग्रंथोतेज्जक मंडळी हि संस्था स्थापन
- वक्तृत्वत्तेजक सभांचे आयोजन - वसंत व्याखानमालेची सुरुवात
- १८८५ - पदवीधर मंडळ स्थापन केले.
- १८८५ - मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
- १८८५ - मुंबई लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे सल्लागार
- १८९०-९३ - मुंबई प्रोव्हीन्शील कौन्सिलचे सदस्य
- १८८७ - INC च्या मद्रास अधिवेशनापासून - INC च्याच मंडपात सामाजिक परिषदेचे आयोजन करणे सुरु - १८९५ - पुणे येथील INC च्या अधिवेशनात टिळकांचा विरोध म्हणून --स्वतंत्र अधिवेशनाला सुरुवात
- १८९० - १६ जानेवारी १९०१ रोजी पुणे येथे मृत्यू
- "चोवीस देशांचा विचार करणारी एकच व्यक्ती आहे व ती म्हणजे म. गो. रानडे
- पुस्तके:- Rise of Marath Power, Essays on Indian Economy
- #BharatStudyForum
- #bharatstudyforum
Comments
Post a Comment