महात्मा फुले यांचा जीवन परिचय
महात्मा फुले
-
div lang="mr" style="font-family: Calibri; margin: 0in;">
- जन्म:- ११एप्रिल १८२७ - पुणे येथे
- आईचे नाव:- चिमणाबाई
- मुळ गाव:- कटगुण ता.खटाव जि. सातारा
- मुळ आडनाव:- गोऱ्हे
- १८३४ - पुणे येथे मराठी शाळेत प्रवेश - १८३९ मध्ये शिक्षण पूर्ण
- १८४० - सावित्रीबाई नेवशे पाटील यांच्याशी विवाह
- १८४१ - गफ्फार बेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक Mr. लेजीट साहेब यांच्या उपदेशामुळे स्कॉटीश मिशनरी शाळेत सातवी पर्यंत(१८४७) शिक्षण
- मिशनरी शाळेतील सहकारी - सदाशिव बल्लाळ गोवंडे, विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, वासुदेव बाबाजी नवरंगे व उस्मान शेख
- लहूजी बुवा साळवे यांच्याकडे ढाल-तलवार, दांडपट्टा व गोळीबार करण्याचे प्रशिक्षण
- फुले व सदाशिव गोवंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वाशिंग्टनच्या चरित्राचा अभ्यास केला
- त्यांच्यावर जॉर्ज वाशिंग्टन व थोमस पेन यांचा प्रभाव
- ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास
- ब्राह्मण मित्राच्या लग्नात अपमान झाल्यामुळे समाज परिवर्तनाकडे
- १८४८ - ऑगस्ट मध्ये पुणे येथे - बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली - यासाठी त्यांना तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम परांजपे, जगन्नाथ हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे व मोरो विठ्ठल वाळवेकर यांचे सहकार्य लाभले.
- फुलेंनी गृहत्याग केल्यावर गंज पेठेत घर घेतले.
- ३ जुलै १८५१ बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा
- सप्टेंबर १८५१, मार्च १८५२ मध्ये अनुक्रमे रस्ता पेठ व वेताळ पेठेत शाळा सुरु केली.
- १८५१ मध्ये नाना पेठेत अस्पृश्यांसाठी शाळा
- १८५५ - प्रौढ स्त्री-पुरुषांसाठी पुणे येथे स्वतःच्या घरी रात्र शाळा सुरु केली
- १८५६ - धोंडीराम कुंभार व सज्जन रोडे मांग यांनी फुलेंवर हल्ला केला - नंतर दोघेही त्यांना शरण गेले
- त्यांनी विविध अनिष्ट प्रथांना विरोध केला - बालविवाह, जरठ विवाह, बहुपत्नीत्व, सतीप्रथा, केशवपन, मुरळी प्रथा.
- १८६३ - पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले
- ८ मार्च १८६४ रोजी त्यांनी गोखले यांच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला
- १८७३ - अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला
- १८७३ - यशवंत या मुलास दत्तक घेतले
- व्यसन मुक्तीसाठी, बुद्धिप्रामाण्यवादा साठी प्रयत्न केले. कर्मकांडाचा विरोध केला.
- २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली - मानवता, बुद्धिप्रामाण्य व व्यक्ती स्वातंत्र्य या तत्त्वांवर आधारित
- १८८२ - पुणे येथे हंटर कमिशन समोर निवेदन सादर केले
- १८८८ - त्यांना अर्धांगवायूचा झटका आला
- १८८८ - मुंबई शहरातील नागरिकांनी त्यांना 'महात्मा' हि पदवी प्रदान केली.
- १८८९ - सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला
- २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन पुणे येथे झाले .
त्यांची ग्रंथ संपदा :
अ.क्र.
|
ग्रंथ
|
वर्ष
|
१
|
तृतीय रत्न
|
१८५५
|
२
|
छत्रपती
शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
|
१८६९
|
३
|
विद्या
खात्यातील ब्राह्मण पंतोजी
|
१८६९
|
४
|
ब्राह्मणांचे
कसब
|
१८६९
|
५
|
गुलामगिरी
|
१८७३
|
६
|
सत्यशोधक
समाज हकीकत व निबंध
|
१८७७
|
७
|
शेतकऱ्यांचा
आसूड
|
१८८३
|
८
|
इशारा
|
१८८५
|
९
|
सत्सार
|
१८८५
|
१०
|
अस्पृश्यांची
कैफियत
|
१८८७
|
११
|
सार्वजनिक
सत्यधर्म
|
१८८९
|
१२
|
अखंडादि
काव्यरचना
|
१८८९
|
very good question for competative Examinationमहात्मा फुलेंचे जीवनपरिचय आणि कार्य
ReplyDelete