उत्तरेकडील प्राचीन राज्ये उत्तर भारतात अनेक राजघराणी उदयास आली इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन सम्राट अशोकाच्याया मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरु शेवटचा मौर्य राजा ब्रिहद्रथचा पराभव त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने केला इंडो-ग्रीक सत्ता:- भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य मिनँडर राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आपणास आढळतो मिनँडरचे राज्य हिंदुकुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंड पर्यंत त्याने नागसेन या भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर प्रश्नोत्तरे स्वरूपी चर्चा केली यातून "मिलिंद पन्हो" म्हणजे मिलिंदचे प्रश्न ग्रंथाची निर्मिती झाली इंडो-ग्रीकानंतर वायव्य भागात शक-पहलव या मध्य आशियातील टोळ्यांनी स्वाऱ्या करून छोटी राज्ये स्थापन केली कुशाण राजसत्ता:- शक- पहलवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात "कुशाण" भारतात आले सम्राट कनिष्क हा कुशानांचा प्रसिद्ध राजा होता त्याचे राज्य काबुलपासून वाराणसीपर्यंत होते त्याने सोन्याची व तांब्याची नाणी निर्माण केली नाण्यावर एका बाजूस कनिष्कची प्रतिमा आणि बाजूला "शाओ नाणो शाओ कनेष्की...
भारताच्या राज्य घटनेची ठळक वैशिष्ट्य भारताच्या घटनेची महत्वाची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगता येतील: सर्वात मोठी लिखित घटना लिखित राज्यघटना एक दस्तऐवज स्वरूपात असते एका निश्चित तारखेपासून अमलात येते अमेरिकेची राज्यघटना पहिली लिखित राज्यघटना आहे ब्रिटनची राज्यघटना लिखित नाही म्हणजेच अलिखित आहे 1949 च्या मूळ राज्यघटनेत एक प्रास्तविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. सध्या भारतीय राज्यघटनेत एक प्रास्ताविका, 25 भाग, 459 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. संघराज्य आणि राज्यांसाठी एकच घटना असल्यामुळे राज्यघटना सर्वात मोठी झाली आहे. विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना सुमारे 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून महत्वाच्या तरतुदी घेण्यात आल्या आहेत घटनेचा संरचनात्मक भाग भारत सरकारचा कायदा 1935 वर आधारित आहे कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, जर्मनी, ई देशांकडून देखील काही कलमे घेण्यात आली आहेत. यामुळेच भारताची घटना 'उसनी घटना', 'ठिगळ्यांचे कार्य', 'पश्चिमेचे अनुकरण' अश्याप्रकारची टीका केली जाते मात्र हि टीका चु...
दक्षिणेकडील प्राचीन राज्य सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव राजसत्ता दक्षिणेत होत्या सातवाहन:- इ.स.पू. पहिल्या शतकात उदय झाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशात राज्य विस्तार राजधानी- प्रतिष्ठान (आजचे पैठण) गौतमीपुत्र सातकर्णी हा एक कर्तबगार राजा होता. नाशिकच्या लेण्यांतील एका शिलालेखात त्याचा उल्लेख "त्रिसमुद्रतोयपीतवाहन" म्हणजे 'ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत' जुन्नरजवळील नाणेघाट व्यापारीदृष्टने महत्वाचा -- तेथील एका गुहेत नागणिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे पैठण, तेर आणि भोकरदन येथील बाजारपेठांतुन रोमपर्यंत माल जात होता भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी लेण्यांची निर्मिती याच काळात झाली 'हाल' या सातवाहन राजाने 'गाथा सप्तशती' हा माहाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यग्रंथ रचला वाकाटक:- इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात विदर्भात उदय संस्थापक-- विंध्यशक्ती मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत राज्य विस्तार पहिला प्रवरसेन हा प्रसिद्ध राजा 'हरिषेण' हा वाकाटकांचा शेवटचा ...
Comments
Post a Comment